शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून गाव पातळीवरील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून गाव पातळीवरील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली येथे मंगळवारी बांबवडे (ता. शिराळा) येथील भाजपच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत सदस्यांसह पार्टीप्रमुखांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्या वेळी आ. मानसिंगराव नाईक बोलत होते. ‘विश्वास’चे संचालक विश्वास पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

आ. नाईक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील सर्वात मोठा आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते विकासाच्या प्रवाहात किंबहुना राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत.

भाजपचे बांबवडे येथील ग्रामपंचायत सदस्य निवास दत्तू ताटे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत जांभळे, हणमंत गावडे, विजय शेळके, भाजप युवक कार्यकारिणी सदस्य यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आ. नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सुकुमार पाटील, संजय पाटील, आत्माराम हिंगणे, सर्जेराव कौचाळे, भारत माने, जयसिंग जाधव, हैबती माने, किरण बारपटे, वसंत झेंडे, हौसेराव माने, भाऊसो माने, विजय धुमाळ आदी उपस्थित होते.