शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर रेल्वे रूळावर ’नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:51 IST

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक हे येत्या काही दिवसांत पादचाºयांसाठी बंद केले जाणार आहे. या ठिकाणी घडणाºया रेल्वे अपघातांमुळे विनाकारण कर्मचाºयांवर ताण येत आहे.

ठळक मुद्देराजर्षी शाहू महाराज रेल्वेस्थानकाला भेट व सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी देऊसकर कोल्हापुरात आले होते येथील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.रेल्वेस्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक हे येत्या काही दिवसांत पादचाºयांसाठी बंद केले जाणार आहे. या ठिकाणी घडणाºया रेल्वे अपघातांमुळे विनाकारण कर्मचाºयांवर ताण येत आहे. त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी दिली. बुधवारी सकाळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली. तसेच येथील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

राजर्षी शाहू महाराज रेल्वेस्थानकाला भेट व सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी देऊसकर कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील, वरिष्ठ परिचालन प्रबंधक गौरव झा हे उपस्थित होते.

पाहणीदरम्यान देऊसकर म्हणाले, ‘मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी दरम्यान रेल्वे रुळांवरील पादचारी पूल उभारणीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेस रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. हा पूल महानगरपालिकेच्या वतीने बांधायचा आहे. रेल्वेची फक्त निरीक्षक म्हणून भूमिका राहणार आहे. वारंवारच्या दुर्घटना पाहता रूळ पादचाºयांसाठी बंद करण्यात येणार आहे.’

सकाळी देऊसकर यांनी रेल्वेस्थानक, रेल्वे रुळांसह कर्मचारी निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी कर्मचाºयांनी समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. महिन्याच्या आत निवासस्थानकातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रेल्वेस्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कोल्हापूर स्थानकातील विभागातील अधिकारी उपस्थित होते.मिरज-पंढरपूर गाडी लवकरचमिरज-पंढरपूर ही गाडी कोल्हापुरातून सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. यासह प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेवडाप, रिक्षा गायबरेल्वेचे वरिष्ठ अधिकारी येणार म्हटल्यावर रेल्वेस्थानकावर नेहमी दिसणारे वडाप, वडापावच्या गाड्या बुधवारी दिसून आल्या नाहीत. तसेच नेहमीच अस्ताव्यस्त असणारे पार्किंग सुस्थितीत होते. नेहमीच अस्वच्छतेच्या गर्तेत असणारे रेल्वेस्थानक तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी बुधवारी येणार म्हणून चकाचक करण्यात आले होते. एखादा अधिकारी येणार म्हटल्यावर स्थानक साफसफाई, तसेच डागडुजीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष कसे दिले जाते, याची प्रचिती प्रवाशांना यावेळी आली.कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक येथील मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी दरम्यान असलेल्या रेल्वे रूळ व परिसराची पाहणी बुधवारी कोल्हापूर दौºयावर आलेले विभागीय रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी केली. यावेळी प्रबंधक कृष्णात पाटील, वरिष्ठ परिचालन प्रबंधक गौरव झा यांची प्रमुख उपस्थिती होती.