शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

जातीयवाद्यांना रोखण्याची गरज : पतंगराव कदम

By admin | Updated: October 2, 2014 23:48 IST

उपाळे मायणी येथील सभेत आवाहन

तोंडोली : महात्मा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत हौतात्म्य व त्यागाची खूप मोठी परंपरा काँग्रेस पक्षाला लाभलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून द्यायचे काम काँग्रेसनेच केले. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या जायीयवादी प्रवृत्तींना थारा देऊ नका, असे आवाहन माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.उपाळे (मायणी), उपाळे वांगी (ता. कडेगाव) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भीमराव मोहिते, उपसभापती विठ्ठल मुळीक, आनंदराव मोहिते, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सतीश पाटील, शंकर घार्गे, रावसाहेब घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. कदम म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १0५ जणांनी हौतात्म्य पत्करले. आज मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुटिल डाव महाराष्ट्रातील जनता कदापीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रावर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या संकटांवेळी मदत व पुनर्वसन खात्यामार्फत १२,000 कोटी रुपयांचा निधी दिला. दुष्काळी भागासाठी ताकारी, टेंभू, म्हैसाळसारख्या जलसिंचन योजना आणल्या. भारती विद्यापीठ व विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो लोकांना काम दिले. यापुढेही सर्वांना बरोबर घेऊन विकासाची ही गंगा सर्वांपर्यंत नेली जाणार असून, जातीयवाद्यांच्या आश्रयाला गेलेल्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी उत्तम बापू, संतोष कदम, महिपती चव्हाण, शशिकांत काटरे, आप्पालाल काटरे, संजय काटकर, युवराज पवार, हशेन मुलाणी, रामभाऊ सरगर, विनायक कदम, मच्छिंद्र घार्गे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. कदम यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच मोहनराव गोरड, सागर घाडगे, विक्रम चव्हाण, सुरेश घार्गे, सागर घार्गे, विकास पाटील, सत्यजित यादव—देशमुख, बाळकृष्ण यादव आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली.कार्यक्रमास मोहन गोरड, बाळासाहेब पाटील, महादेव देशमुख, उत्तम काटरे, बबन शेवाळे, सोपान कुंभार, संतोष कुंभार, किशोर पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)