शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले; मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची टीका

By संतोष भिसे | Updated: March 12, 2023 17:44 IST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले असल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली.

सांगली : भारताला महासत्ता बनविण्यात मुस्लिमांनी बहुमोल योगदान दिले आहे. पण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुस्लिमांवरील अन्यायात वाढ झाल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. सांगलीत जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणारे विरोधी पक्षही कोणताही विरोध न करता मुस्लिमांवरील अन्यायाचा तमाशा बघत असून एकप्रकारे साथच देत आहेत असे ते म्हणाले.

पदाधिकारी यांना मरगळ झटकून समाजाच्या विकासाचे व्रत घेऊन कार्यरत होण्याचा सल्ला इकबाल अन्सारी यांनी दिला. ते म्हणाले, धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांना आपली बटीक गृहीत धरले आहे. मुस्लिमांवरील अन्यायाला मूक संमती देत आहेत. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. जातीयवादी पक्ष तसेच धर्मनिरपेक्षतेच्या आडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. राज्य अध्यक्ष सादिक शेख म्हणाले, समाजात व संघटनेत एकजूट असेल, तर संघटना सक्षम बनते. यावेळी अमीन शेख यांनीही भूमिका मांडली. सूत्रसंचालन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जहांगीर हजरत यांनी केले. एम. एस. गवंडी, नासीर शरीकमसलत, अयुब बारगीर, शाहीन मुल्ला यांनीही मार्गदर्शन केले. संयोजन कबीर मुजावर, शहानवाज मुल्ला आदींनी केले. 

 

टॅग्स :SangliसांगलीOBCअन्य मागासवर्गीय जातीMuslimमुस्लीम