शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

नाना पाटील व्याख्यानमाला : राजा माळगी यांची टीका

कवठेएकंद : गेल्या वीस वर्षांच्या काळात देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली आहे. पण गॅट करारानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली आहे, अशी टीका प्रा. राजा माळगी यांनी केली.येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनी, सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत ते ‘आता जागे होऊ या’ या विषयावर बोलत होते. प्रा. राजा माळगी म्हणाले की, १९९४ च्या गॅट करारापासून जागतिकरणाच्या नावाने भारताची अंतर्गत संरचना खिळखिळी करण्याचा प्रयत्न भांडवली शक्तीतून केला जात आहे. कृषीजन्य संस्कृती असणाऱ्या देशातील परंपरा, संस्कृती, इतिहास आणि आदर्शाचा जाणीवपूर्वक ऱ्हास करण्याची व्यवस्था टेलिव्हिजन आणि मोबाईलसारख्या व्यवस्थाद्वारे करण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मालिकांसाठी प्रायोजक मिळत नाही; परंतु इतर सासू-सुनांच्या भांडणाच्या मालिका वर्षानुवर्षे चालविल्या जातात. माणसांच्या मन, मेंदू-मनगटात ऊर्जा येऊ नये, अशी जाणीवपूर्वक व्यवस्था केली जात आहे. याचा विचार डोळसपणे होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. व्याख्यानमालेवेळी सूर्यकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, वासुदेव गुरव आदी उपस्थित होते. स्वागत राजाराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने, अभार विठ्ठल कुंभार यांनी मानले. व्याख्यानमालेवेळी सूर्यकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, वासुदेव गुरव आदी उपस्थित होते. स्वागत राजाराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने, आभार विठ्ठल कुंभार यांनी मानले. (वार्ताहर)‘शुभंकरोती’च्या जागी रिमोट!सायंकाळी घरोघरी असणारी ‘शुभंकरोती’ विस्मृतीत गेली असून, घरच्या गृहिणींच्या हाती आता टीव्हीचे रिमोट आले आहे. सायंकाळी ७ ते १० या प्राईम टाईममध्ये प्रत्येक घराघरातील माणसांमध्ये विष पेरणारी यंत्रणाच टीव्ही माध्यमातून होते आहे. या सर्व घटकांच्या आहारी कितपत जायचे, हे समजले पाहिजे. तरच संस्कारक्षम घर राहू शकेल.