शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेराडे विटा गावात कॅन्डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2023 20:31 IST

जालना येथे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबतच्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले आहे.

सांगली - राज्यभरात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना गावोगावी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे मोर्चे काढण्यात येत आहे. सांगलीतील खेराडे विटा या गावातील सकल मराठा समाजानेही गावात कॅन्डल मार्च काढून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 

सकल मराठा मोर्चाचे समन्वयक अमोल महाडिक यांनी यावेळी म्हटलं की, मराठा समाजाला त्यांच्या हक्कांचे आरक्षण मिळायला हवे यासाठी खेराडे विटा गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. आता नाही तर कधीच नाही असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, जालना येथे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबतच्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्यावतीने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला माजी न्यायमूर्ती आणि मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे गेले होते. यावेळी न्यायप्रक्रियेला लागणाऱ्या विलंबाबाबत कायदेशीर बाबी जरांगे पाटील यांना माजी न्यायाधीशांनी समजावून सांगितल्या. त्यानंतर सरकार करत असलेले प्रयत्न मंत्र्यांनी जरांगे पाटलांना सांगितले. त्यानंतर उपस्थित समाज बांधवांशी चर्चा करून जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील