शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पीक नुकसानीचे पंचनामे करा

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

जि. प. कृषी समिती सभा : अधिकाऱ्यांना आदेश

सांगली : अवकाळी पावसाने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्यात यावेत, यासाठी शासनाला शिफारस करण्यात यावी, असा निर्णय आज (बुधवार) येथे झालेल्या जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती मनीषा पाटील होत्या. अवकाळी पावसाने द्राक्ष, भात, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात यावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. त्याचबरोबर विशेष घटक योजनेअंतर्गत विहिरीसाठी एक लाख अनुदान देण्यात येत असून, ते तीन लाख करण्यात यावे, असा ठरावही यावेळी करण्यात आला. बायोगॅस योजनेअंतर्गत शौचालयासाठी एक हजार अनुदान देण्यात येते, त्यासाठी आता स्वच्छ भारत अभियानामधून अनुदान देण्यात यावे, असा निर्णयही यावेळी झाला.जिल्ह्यातील ८४० शेतकऱ्यांनी विशेष घटक योजनेतून विहिरी काढल्या असून, त्यांना अद्याप वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यांना वीज कनेक्शन घेण्यासाठी तात्काळ अनुदान देण्याचाही आदेश देण्यात आला. (प्रतिनिधी)उपाध्यक्षांसह सभापतींना वाहने मिळणार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह तीन सभापतींना अद्याप वाहने मिळालेली नाहीत. त्यांना वाहने उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. येत्या आठवड्याभरात या तिघांना नव्या चारचाकी मिळणार असल्याची माहिती आज प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.