शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांगली जिल्ह्यात पुन्हा 'लम्पी'चा शिरकाव, १२८९ जनावरे बाधित; पशुसंवर्धन विभाग सतर्क

By अशोक डोंबाळे | Updated: August 21, 2023 19:01 IST

दोन महिन्यात १०५ जनावरांचा मृत्यू : गुरांना लसीकरण सुरू

सांगली : गेल्या वर्षी जिल्ह्यात लम्मीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे दगावली होती. लसीकरणामुळे हा संसर्गजन्य आजार आटोक्यात आला होता. मात्र, आता जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा शिरकाव झालेला असून, सध्या एक हजार २८९ जनावरांना 'लम्पी' बाधित आहेत. तसेच १०५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लम्पी आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले आहे.वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात सर्वाधिक लम्पी बाधित जनावरांची संख्या आहे. एप्रिल २०२३ ते आजअखेर दोन हजार ७५ जनावरं बाधित आहेत. त्यापैकी ६९१ जनावरं बरी झाली. रविवारी एका दिवसांत तब्बल २७७ जनावरं बाधित झाली आहेत. सध्या एक हजार २८९ जनावरं बाधित आहेत. बाधित जनावरांपैकी १०५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये गाय ४६, बैल १५ आणि ४४ वासरांचा मृत्यू झाला. दरम्यान, तीन लाख २४ हजार गायवर्गीय जनावरांपैकी दोन लाख ११ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.पशुपालकांनी ही काळजी घ्यावीनिरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे, गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये, रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग