शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

उन्हाळ्यात कृष्णा कोरडी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST

सांगली : उन्हाळ्यात कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होऊन शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी ...

सांगली : उन्हाळ्यात कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होऊन शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी महापालिकेकडून कोयना प्रशासनाशी समन्वय राखणार आहोत. तसेच लवकरच पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन नियोजनही केले जाईल, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी सांगितले.

महापौर सूर्यवंशी म्हणाले की, प्रत्येक उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईचे संकट भेडसावते. त्यामुळे यंदा कृष्णा नदीत अपेक्षित पाणीसाठा राहावा, यासाठी लवकरच जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोयनेच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत कृष्णेची पातळी कमी होताच तात्काळ कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच वारणा धरणाबाबत सुद्धा नियोजन केले जाणार असून यामुळे सांगली आणि मिरजेचा उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकालात निघणार आहे.