शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

जत महाविद्यालयाने फीसाठी सक्ती नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST

संख : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची कोरोना व अतिवृष्टीने आर्थिक कोंडी झाली आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती करू ...

संख : जत तालुक्यातील शेतकऱ्यांची कोरोना व अतिवृष्टीने आर्थिक कोंडी झाली आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती करू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. याबाबत जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. के. भोसले यांना निवेदन दिले आहे.

जत येथील राजे रामराव महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी अर्धी फी घेतलेली आहे. ही फी आर्थिक अडचणी असताना देखील भरलेली आहे. कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. सध्या विद्यार्थ्यांना राहिलेेेली फीची सक्ती केली जात आहे. त्यांचे परीक्षा अर्ज कार्यालयाकडून भरले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे उर्वरीत फी भरण्यासाठी सक्ती करू नये.

अर्ज भरून न घेतल्यास विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे करिअर वाया जाणार आहे. ताण-तणाव येऊन विद्यार्थ्यांच्या जीवास धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदार महाविद्यालय, संस्थेची राहील. परीक्षा अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनावर श्रेयश नाईक, रोहित चव्हाण, प्रमोद काटे, खंडू शिंदे, संदीप नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.