शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सांगलीत स्वतंत्र एनडीआरएफचा कॅम्प उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्याला तीनवेळा महापुराचा फटका बसला आहे. लाखो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्याला तीनवेळा महापुराचा फटका बसला आहे. लाखो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सांगलीला स्वतंत्र एनडीआरएफचा कॅम्प उभारावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिगंबर जाधव, रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, सचिन कांबळे, लक्ष्मण वडर, अनिल शेटे, मानसी शहा, प्रभाकर कुरळपकर, प्रसाद रिसवडे, सनत पाटील, सुशांत मधाळे, संतोष पाटील उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र महापालिकेत आहे. त्यामुळे सांगलीत एनडीआरएफ व एसडीआरएफचे दोन स्वतंत्र कॅम्प मंजूर होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. उत्तर कर्नाटक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी सांगली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात नैसर्गिक आपत्ती आल्यास तत्काळ एनडीआरएफचे पथक नागरिकांच्या मदतीला पोहोचू शकते. मध्यप्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन दल स्थापन केले आहे. त्या धर्तीवर राज्यातही असे दल नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.