शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श माता पुरस्कारातून महिलांना प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय ...

सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आमदार विक्रम सावंत, सुमनताई पाटील, विशाल पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली जिल्ह्याने राज्याला तसेच देशालाही अनेक सुुपुत्र दिले. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी राज्याला दिशा दिली. आदर्श माता पुरस्कारातून अशा महिलांना प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.

संस्थेतर्फे जिल्हाभरातील बारा महिलांना आदर्श माता पुरस्काराने पटाेले व आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देवयानी देशमुख (कडेपूर), शहाजादबी पीरजादे (कामेरी), इंदू सावंत (सावंतपूर), शांताबाई खरमाटे (वंजारवाडी), मंगल शिंदे (पोसेवाडी), आक्का पाटील (मणदूर), पार्वती कुंभार (हरिपूर), छबू चोथे (करगणी), सुमन पाटील (सांगली), नीलिमा पाटील (मिरज), गुजव्वा नाटेकर (उमदी) व बायनाबाई साबळे (नांगोळे यांचा गाैरव झाला. पटोले म्हणाले, भारतीय संस्कृती मोठी आहे. मात्र, आताची पिढी पाश्चिमात्य संस्कारांकडे वळू लागली आहे. भारतीय संस्कृती जपण्यासाठी आदर्श माता पुरस्कारासारख्या कार्यक्रमांची गरज आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. सांगली, सातारा जिल्ह्यांनी अशी प्रेरणा अनेकांना दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, आदर्श मातांमुळेच देशाचे नेतृत्व करणारी माणसे घडली. बदलत्या काळात त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.

यावेळी आमदार सुमनताई पाटील, विक्रम सावंत, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शाम पांडे, विवेक कांबळे, संजय कांबळे, संदेश भंडारे हेदेखील उपस्थित होते. शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सत्कार झाला. स्वागत मालुश्री पाटील यांनी व प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. आभार गगनराज पाटील यांनी मानले.

चौकट

राजकारणात काहीही होऊ शकते

पटोले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. रामदास आठवले भाजपसोबत आणि मी काँग्रेसमध्ये काम करेन याची कल्पनाही कोणी केलेली नव्हती, पण तसे घडले.