शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

कोलकात्यात गलाई बांधवांकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

खानापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे दररोज मजुरी करून जगणाऱ्यांवर उपासमारीची ...

खानापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे दररोज मजुरी करून जगणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी अजित शिंदे यांनी पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनच्या माध्यमातून कोलकाता शहरातील विविध भागांत ५०० गरजू नागरिकांना जेवण व पाणी वाटप केले.

बेणापूर येथील दिवंगत बाळासाहेब शिंदे यांच्यापासून सुरू झालेली सामाजिक जबाबदारी त्यांचे सुपुत्र दिवंगत रावसाहेब शिंदे व दिवंगत मालोजीराव शिंदे यांनी चालविली. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे यांचे मोठे बंधू, पश्चिम बंगाल गलाई बांधव असोसिएशनचे अध्यक्ष अजित शिंदे यांनी तो वारसा चालविला आहे.

अजित शिंदे यांनी गलाई बांधव असोसिएशनच्या सहकार्यातून सुरू केलेला ‘एक घास माणुसकीचा, मराठी माणसाचा’ हा उपक्रम अनेकांना लाभदायी ठरला आहे. यावेळी पश्चिम बंगाल गलाई बांधव असोसिएशनचे सचिव लक्ष्मण खंदारे, राम चव्हाण, संतोषशेठ चव्हाण, नेताजी पवार, विंकी बाबू, सनी बाबू, उत्तमशेठ जरे उपस्थित होते.