शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:03 IST

सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपार्श्वभूमिवर मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मिरज ग्रामीण भागात भेटी देऊन पूरबाधितांना दिलासा दिला. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

ठळक मुद्देसुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेटडॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित

सांगली : सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपार्श्वभूमिवर मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मिरज ग्रामीण भागात भेटी देऊन पूरबाधितांना दिलासा दिला. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी हरिपूर, ढवळी आणि वड्डी भागातील काही ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. पूरबाधितांना सानुग्रह अनुदान आणि धान्य वाटप करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच पूरबाधितांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन पूरबाधितांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangli Floodसांगली पूर