शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अपंगांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतींनी द्यावा - सुनील बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST

जत तालुक्यातील सर्वच गावातील अपंग बांधवांना ग्रामपंचायतीतर्फे २०१३ ते २०२० अखेर पाच टक्के निधीचे वाटप झालेले नाही. तालुक्यातील काही ...

जत तालुक्यातील सर्वच गावातील अपंग बांधवांना ग्रामपंचायतीतर्फे २०१३ ते २०२० अखेर पाच टक्के निधीचे वाटप झालेले नाही. तालुक्यातील काही ग्रामसेवक ग्रामपंचायतीस येणारा ५ टक्के अपंग निधी खर्च करीत नाहीत. याबाबत पाठपुरावा केल्यास संबंधित अपंग व्यक्तीस नाहक त्रास देण्यात येतो, अशा तक्रारी प्रहार संघटनेकडे येत आहेत. ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी अपंग निधी खर्च करण्याबाबत आडकाठी आणत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करून, अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग हक्क कायद्याची तालुक्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. हा निधी खर्च करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा आपल्या पंचायत समितीकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याचाही पंचायत समितीने विचार केलेला नाही. अपंग निधी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर खर्च न केल्यास जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा बागडे यांनी दिला आहे.

100921\img-20210701-wa0027.jpg

अपंगांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतींनी द्यावा

प्रहार संघटनेचे सुनील बागडे यांची मागणी