शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पुराची मदत अडकली पंचनाम्यांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

बोरगाव : एकीकडे कृष्णाकाठ महापुरामुळे हतबल झाला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये शेतीचे, घरांचे व जनावरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले ...

बोरगाव : एकीकडे कृष्णाकाठ महापुरामुळे हतबल झाला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये शेतीचे, घरांचे व जनावरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. महापुराला आठ दिवस उलटूनही अद्याप शासकीय मदत मात्र पंचनाम्यांमध्ये अडकली आहे. राज्यभरातील नेते व वरिष्ठ अधिकारी पूरबाधित परिसरात दौरे करीत आहेत. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत; परंतु यानंतरही शासनस्तरावर पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काेणतीही हालचाल दिसत नाही. यामुुळे संतप्त पूरबाधित जनता ‘आता भेटी नकोत, मदत द्या’ अशी आर्त हाक देत आहेत.

महापुरामुळे कृष्णा व वारणा काठावर होत्याचे नव्हते झाले आहे. शेती पाण्याखाली जाऊन हाता-तोंडाला आलेली पिके कुजून गेली आहेत. ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी, मका व कडधान्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उघडे पडले आहे. शेकडाे घरांची पडझड झाली आहे. कुटुंबे बेघर झाली आहेत. जनावरांचेही स्थलातंर करावे लागले. मंत्रिमहाेदय, वरिष्ठ अधिकारी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून जात आहेत. यानंतरही पंचनाम्याच्या नावाखाली पूरबाधितांची चेष्टा सुरू आहे. जनतेला किमान जगण्यासाठी तत्काळ स्वरूपाची मदत द्या, अशी मागणी होत आहे.

२०१९ च्या महापुरात शासनाकडून चौथ्या दिवशी मदत दिली गेली होती. मात्र, यंदा आठ दिवस उलटूनही मदत पंचनाम्यात व कागदातच अडकून राहिली आहे. पूरबाधित कुटुंबे आता पुरती हतबल झाली आहेत. अनेक जण जगण्यासाठी खासगी सावकार अथवा बँका-पतपेढ्यांचे उंबरठे झिजवू लागले आहेत.

मदतीचा फार्स न करता पूरबाधितांना प्राथमिक मदत तरी लवकरात लवकर द्या, अशी मागणी हाेत आहे.