शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

युतीने नाकारल्यास महायुतीचा झेंडा

By admin | Updated: July 8, 2015 23:51 IST

इच्छुकांची भूमिका : विटा बाजार समिती निवडणुकीसाठी वातावरण तापले

दिलीप मोहिते - विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. शिवसेना, कॉँग्रेस व भाजपने युती केली असतानाच युतीच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होणार आहे. आ. अनिल बाबर, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या युतीने उमेदवारी नाकारल्यास युती समर्थक उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महायुतीचा झेंडा हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.कडेगाव व खानापूर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया अजून आठ दिवस पुढे असली तरी, वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जुनी शिवसेना, भाजपसह समविचारी पक्षांची महायुती झाली आहे, तर खानापूरचे विद्यमान आ. अनिल बाबर यांची शिवसेना, कडेगावचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांची कॉँग्रेस व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या भाजपत युती झाली आहे. युतीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच उमेदवारांची यादी अंतिम होणार आहे. कडेगाव तालुक्याला दहा जागा मिळाल्यास त्यातील कॉँग्रेस व भाजपला प्रत्येकी पाच उमेदवारांची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे युतीत जागा कमी व इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या युतीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अंतिम क्षणी युतीने उमेदवारी नाकारल्यास महायुतीचा पर्याय स्वीकारण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे नाराजांना जाळ्यात ओढून उमेदवारी देण्यासाठी महायुतीनेही हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त आहे.महायुतीच्या नेत्यांचा कडेगाव दौराराष्ट्रवादी पुरस्कृत महायुतीच्या नेत्यांनी कडेगाव तालुक्यातील उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, माजी नगरसेवक सचिन शितोळे, शिवसेनेचे संजय विभुते, शेतकरी संघटनेचे रामभाऊ कणसे, रिपाइंचे बाबासाहेब कांबळे यांनी शाळगाव, कडेगाव, शिवणी, विहापूर, आंबेगाव, हिंगणगाव, येडे, अपशिंगे, नेर्ली, कोतवडे यासह अन्य गावांचा संपर्क दौरा केला. त्यावेळी इच्छुकांनी युतीने उमेदवारी नाकारल्यास थेट महायुतीच्या गोटात सहभागी करून घ्यावे, अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजते.