शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सीईओंच्या दणक्याने जतच्या पाच पाणी योजना पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

जत तालुक्यातील ४६ पाणीपुरवठा योजनांची कामे २००८ पासून अपूर्ण आहेत. कोट्यवधीचा निधी खर्च करूनही योजना अपूर्ण असल्याबद्दल डुडी यांनी ...

जत तालुक्यातील ४६ पाणीपुरवठा योजनांची कामे २००८ पासून अपूर्ण आहेत. कोट्यवधीचा निधी खर्च करूनही योजना अपूर्ण असल्याबद्दल डुडी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दोन महिन्यांपूर्वी जत येथे त्यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी कामे पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. बुधवारी डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. सोनावणे, उपकार्यकारी अभियंता यु. ए. देशपांडे यांनी गावनिहाय आढावा घेतला. कंठी, प्रतापूरच्या दोन, करेवाडी-कोंत्यावबोबलाद, निगडी खुर्द अशा पाच योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. वारंवार सूचना देऊनही बिरनाळ येथील २० टक्के काम अपूर्ण आहे. वळसंग, खिलारवाडी येथील टाकीचे काम अपूर्ण आहे. या तीन गावांतील ठेकेदार, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, सचिवांच्या मालमत्तेवर टाच आणून अपूर्ण कामांचे पैसे वसूल करण्यात येतील, असा इशारा डुडी यांनी दिला.

उर्वरित ३८ गावांमधील योजनांची कामे अत्यंत किरकोळ राहिली आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी दि. ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर कामे अपूर्ण राहिल्यास दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.