शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बेवनूरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग; लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST

फोटो ओळ : बेवनूर (ता. जत) येथे शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग व ८० एकर क्षेत्रातील गवत जळून खाक ...

फोटो ओळ :

बेवनूर (ता. जत) येथे शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग व ८० एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : बेवनूर (ता. जत) येथे विद्युत खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे कृषिपंप, डाळिंब बाग व सत्तर ते ऐंशी एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांंचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, असा शेतकऱ्यांना आरोप आहे.

बेवनूर ते गुळवंची महावितरण कंपनीचा कैकाडी ट्रान्स्फाॅर्मर आहे. या ठिकाणी दोन खाबांदरम्यान शॉर्टसर्किटने ठिणग्या पडल्या व तार तुटून खाली पडली. खाली गवत असल्याने आग लागली. कडक ऊन व वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सत्तर ते ऐंशी एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले.

आगीमुळे सुतार मळा येथील दादासाहेब वाघमोडे यांच्या कृषी पंपाचे वायर, पीव्हीसी पाईप जळाली आहे. आप्पासाहेब तुकाराम जाधव यांची दोन ओळीतील डाळिंबाची झाडे जळाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

येथील विद्युत खांबांवरील समस्येबाबत शेगाव महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. परंतु त्यांनी, अगोदर बिल भरा मग तुमची समस्या सोडवू, असे सांगितले होते. या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चाैकट

चाैकशीची मागणी

या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच जळालेली पिके, डाळिंब बागा व गवताचा पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. शेतकऱ्यांनी जत पोलीस ठाण्याला तक्रार केली आहे.