शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST

येलूर : ऊस पिकांना जास्त पाणी दिल्याने जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन त्याचबरोबर ...

येलूर : ऊस पिकांना जास्त पाणी दिल्याने जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन त्याचबरोबर जमिनीचा पोत चांगला ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे, असे मत युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.

येलूर (ता. वाळवा) येथे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते.

प्रतीक पाटील म्हणाले, ठिबक सिंचनाबरोबरच उसाला औषध फवारणी करायचे असेल तर ड्रोनच्या साहाय्याने करावी. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचतो.

या वेळी कारखान्यांमार्फत सभासदांना ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अधिकारी सुभाष जमदाडे यांनी सांगितले. ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक प्रगतीशील शेतकरी दीपक गायकवाड यांच्या ऊस क्षेत्रावर करण्यात आले.

या वेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, युवराज सूर्यवंशी, धनाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, जे.टी. महाडिक, अशोकराव पाटील, भगवानराव जाधव, भास्करराव जाधव, संदीप जाधव, सुजय पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.

फोटो फोटो -०२०२२०२१-आयएसएलएम- येलूर परिसंवाद न्यूज

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी परिसंवादात शेतकऱ्यांना प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी दिलीपराव पाटील, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.