शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कवठेएकंदला कायद्याच्या चौकटीतच आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:01 IST

कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. ...

कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. शासनाचे नियम लोककल्याणासाठीच आहेत. तरी नियमांच्या चाकोरीतच यात्रा व्हावी, यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी कवठेएकंद येथे दसरा बैठकीत बोलताना केले.कवठेएकंद येथे विजयादशमीला ग्रामदैवत श्री बिºहाडसिध्द देवस्थानचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने होणाऱ्या आतषबाजीसाठीची नियोजन बैठक प्रशासनाच्यावतीने सिद्धराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस निरीक्षक अजय शिंदकर, सरपंच राजश्री पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. खरात म्हणाले की, आतषबाजी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येक ग्रामस्थाने घ्यावी. रितसर परवाने घेऊनच आतषबाजी करा. लाकडी शिंगटे सादरीकरण एकाचठिकाणी गतवर्षीप्रमाणे करावे. धोकादायक प्रकार वगळून दारूकाम करून लोकांनी सहकार्य करावे. प्रशासन आपल्याबरोबर असेलच. उपाययोजना, बंधने ही आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. नियमात राहून उत्सव साजरा केला जावा. उल्लंघन करणाºयांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले. सर्वच विभागांच्या अधिकाºयांना, कामात कसूर करू नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे सांगून, सामाजिक भान ठेवून यात्रा अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस अधिकारी अशोक बनकर, मनोज पाटील, रामचंद्र थोरात, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.दसºयाच्या पार्श्वभूमीवर लाकडी शिंगटे पोखरणे, दारूकाम कच्चे साहित्य जमवणे, अशा पूर्वतयारीला गती मिळाली आहे.दसरा कामाला गती...प्रशासनाच्या नेमक्या भूमिकेनंतर ठिकठिकाणच्या दारूशोभा मंडळांच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली. प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा होती. परंतु शासनाने कडक धोरण न स्वीकारता ‘गोड औषधी भूमिका’ घेऊन ग्रामस्थ व शासन असा एकत्रितपणे आतषबाजीचा उत्सव सुरक्षित, शांततेत पार पाडण्यात सहकार्य करा, असे आवाहन करून नागरिकांनीच शासनाचे काम करावे, अशी भूमिका मांडली.