शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फडणवीस पूर व्यवस्थापनात अपयशी ठरले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

सांगली : महाविकास आघाडी महापुराचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झाली. याउलट २०१९मध्ये फडणवीस सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले होते, ...

सांगली : महाविकास आघाडी महापुराचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झाली. याउलट २०१९मध्ये फडणवीस सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केला.

सांगलीत पूरस्थितीची पाहणी त्यांनी केली. अंकलीसह काही गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या महापुराचे नियोजन योग्यपद्धतीने केले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करून नियोजन केले आहे. अलमट्टीतून मोठा विसर्ग सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात २०१९ची महापूर परस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले.

जलसंपदा विभागाचे नियोजन कमी पडल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचा आरोप चुकीचा आहे. २०१९ मध्ये पश्‍चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता. पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला त्यावेळी तत्कालीन सरकारचे नियोजन चुकलेले होते, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ॲड. अमित शिंदे, सुरेश पाटील, विष्णू माने आदी प्रमुख उपस्थित होते.