शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पूरग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, ज्याठिकाणी पाणी येणार नाही, अशा जागी त्यांचे पुनर्वसन करू, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, ज्याठिकाणी पाणी येणार नाही, अशा जागी त्यांचे पुनर्वसन करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. पूरग्रस्तांची भेट घेत त्यांना दिलासा देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

महापुराच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री पवार सोमवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी स्टेशन चौकात पुराची पाहणी केली. त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे होते. स्टेशन चौकात आयुक्त कापडणीस यांनी पुराची माहिती दिली. यावेळी पवार यांनी शहरातील विद्युत व पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडे विचारपूस केली. आयुक्तांनी पुराचे पाणी आलेल्या भागातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याची माहिती दिली.

त्यानंतर पवार यांनी दामाणी हायस्कूल येथील मदनभाऊ पाटील युवा मंचच्या निवारा केंद्राला भेट देत पूरग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, आनंद लेंगरे, सिकंदर जमादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पूरग्रस्तांनी निवारा केंद्रात चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगितले. पवार यांनी ज्या भागात पाणी येते, तेथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.