शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मिरजेत २३ पासून दर्गा संगीत सभा

By admin | Updated: April 12, 2017 16:07 IST

नामांकित गायक-वादक सहभागी होणार

आॅनलाईन लोकमतमिरज, दि. १२ : येथील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत महोत्सव २३ एप्रिलपासून सुरु होत आहे. या संगीत सभेत नामांकित गायक-वादक सहभागी होणार आहेत. मिरजेतील मीरासाहेब दग्यार्चा उरूस २२ एप्रिलपासून सुरु होत आहे. उरूसानिमित्त दरवर्षी अब्दुलकरीम खाँ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संगीत महोत्सवाचे यंदाचे ८३ वे वर्ष आहे. २३ एप्रिल रोजी दर्गा आवारातील चिंचेच्या झाडाखाली सकाळी साडेआठ ते १२ यादरम्यान किराना घराण्याचे शिष्य संगीत सेवा करणार आहेत. रात्री नऊ वाजता मुख्य संगीत सभेला सुरुवात होणार आहे.पहिल्या दिवशी सदाशिव मुळे, मिरज यांचे शहनाईवादन, उस्ताद फैय्याज खान, बेंगलोर यांचे गायन, षडज् गोटखिंडी, बेंगलोर यांचे बासरीवादन, सुचेता आठलेकर, मुंबई यांचे गायन, नूरजहाँ नदाफ, धारवाड यांचे सतारवादन, अली मिरजकर, मुंबई यांचे सोलो तबलावादन, उषा देशपांडे, मुंबई यांचे गायन, उस्ताद हाफीज खान, बेंगलोर यांचे सतारवादन, सौ. अश्विनी वळसंगकर, सोलापूर यांचे गायन, निनाद देठणकर, पुणे यांचे संतुरवादन आणि पहाटे आशिष रानडे, नाशिक यांचे गायन होणार अहे.२४ एप्रिल रोजी पंडित शैलेश भागवत यांच्या शहनाईवादनाने दुसऱ्या दिवशीच्या संगीत सभेला प्रारंभ होणार आहे. मीना फातर्फेकर, पुणे यांचे गायन, शफाअत नदाफ, सांगली यांचे सतारवादन, मुग्धा भट-सामंत, रत्नागिरी यांचे गायन, उस्ताद रफत खान, मुंबई यांचे सतारवादन, पंडित सुहास व्यास, आदित्य व्यास, पुणे यांचे गायन, पंडित चंद्रशेखर फणसे, मुंबई यांचे सतारवादन, पंडित आनंद भाटे यांचे गायन, पंडित विनायक ठाकरे, मुंबई यांचे व्हायोलिनवादन, पहाटे पंडित संदीप भट्टाचार्य, कोलकाता यांचे गायन होणार आहे.तिसऱ्यादिवशी २५ एप्रिल रोजी समारोप सभेत गिरीमल बजंत्री, विजापूर यांचे शहनाईवादन, कु. शिवानी मिरजकर, धारवाड यांचे गायन, पंडित योगराज नाईक, गोवा यांचे सतारवादन, वाणी हर्डीकर-हेगडे, यल्लापूर यांचे गायन, शंकर कुंभार, पुणे यांचे सोलो तबलावादन, पंडित जयतीर्थ मेऊंडी, हुबळी यांचे गायन, उस्ताद रफिक खान, धारवाड यांचे सतारवादन, पंडित सारथी चटर्जी, दिल्ली यांचे गायन, आदित्य सुतार, म्हैसाळ यांचे बासरीवादन, चेतना बनावत, मुंबई यांचे गायन होणार आहे.दर्गा आवारात दररोज रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत चालणाऱ्या या संगीत सभेचे संयोजन दर्गा सरपंच अब्दुल अजीज मुतवल्ली, सुरेश कपिलेश्वरी, बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मजिद सतारमेकर यांनी केले आहे.