शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वाळवा तालुक्यात ६७.४६ टक्के

By admin | Updated: February 21, 2017 23:46 IST

चुरशीने मतदान : किरकोळ वाद वगळता शांततेत प्रक्रिया; अनेक ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रांवरील परस्परविरोधी कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची वगळता, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणुकीसाठी एकूण २ लाख ७२ हजार ८९0 इतके मतदार होते. त्यापैकी ६७.४६ टक्के मतदारांनी आपला मताचा हक्क बजाविला. एकूण १ लाख ८४ हजार ८० मतदारांनी मतदान केले.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समिती गणाच्या २२ जागा आहेत. त्यासाठी ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी ७.३0 वाजता तालुक्यातील ३0१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. दिवसभरात चिकुर्डे येथील आश्रमशाळेतील अपवाद वगळता एकाही मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड न होता मतदान यंत्रांवरील ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. चिकुर्डे येथील मतदान यंत्र सकाळी ७.३0 ते ८ या कालावधित बंद होते. तेथे नवीन यंत्र बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.पहिल्या दोन तासात रेठरेहरणाक्ष गटात ८.५३ टक्के मतदान झाले. बोरगाव गटात ९.२९, कासेगाव गटात ९.४५, वाटेगाव गटात ७.४१, पेठ गटात ८.५७, वाळवा गटात १२.३६, कामेरी गटात ९.७४, चिकुर्डे गटात ९.४0, बावची गटात ९.४१, बागणी गटात ४.६२, तर येलूर गटात १२.२४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या वेळेत २४ हजार ८८४ मतदारांनी मताचा हक्क बजावला. त्यानंतरच्या २ तासात मतदानाची हीच टक्केवारी २२.0७ इतकी होती. ११.३0 वाजेपर्यंत ३६ हजार ८२७ पुरुष, तर २३ हजार ३८८ महिला मतदारांनी मतदान केले होते.दुपारच्या टप्प्यात उन्हाचा ताव वाढल्याने मतदान केद्रांवर मतदारांची उपस्थिती रोडावली होती. दुपारी ४ नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. शेवटच्या दीड तासात राष्ट्रवादी काँग्रेस व रयत विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न चालवले होते. शेवटच्या दोन तासात अंदाजे १५ टक्क्यांची वाढ होऊन एकूण मतदान ६७.४६ टक्क्यापर्यंत पोहोचले. ९७ हजार ४९२ पुरूष, तर ८६ हजार ५८६ महिला मतदारांनी मतदान केले.रेठरेहरणाक्ष गटात ९४.९६ टक्के मतदान झाले. बोरगाव गटात ६१.७३, कासेगाव गटात ७०.२०, वाटेगाव गटात ६४.३९, पेठ गटात ६७.०३, वाळवा गटात ७४.०४, कामेरी गटात ६४.९७, चिकुर्डे गटात ६८.३९, बावची गटात ७२.७८, बागणी गटात ६८.६३, येलूर गटात ६८.१५ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. (वार्ताहर)