शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती वसूली नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:56 IST

२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे. 

ठळक मुद्देसांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे मागणी रक्कम आमच्याकडून वसूल करु नये : आयुक्तांना निवेदन

सांगली,5  : २००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे. 

शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थी व समाज कल्याण विभाग यांच्यातील मध्यस्थी म्हणून महाविद्यालयांनी काम केले आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याचे काम महाविद्यालयांनी केले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडले आहेत. आता त्यांनी घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम कशी वसूल करणार? नवीन शैक्षणिक धोरणानुसार काही अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळ्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरु ठेवावी. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा. शिष्यवृत्ती वसूलीबाबत महाविद्यालयांना दिलेली पत्रे रद्द करावीत, अशी मागणी केली आहे.

यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कसणे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुरळपकर, उज्वला पाटील, सचिव डॉ. एस. आर. पाटील, खजिनदार डॉ. बी. व्ही. ताम्हणकर उपस्थित होते.