शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पेठ येथील पाणी व विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील ग्रामस्थ पाणीपुरवठा आणि विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा व विद्युतपुरवठा ...

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील ग्रामस्थ पाणीपुरवठा आणि विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा व विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत आणि महावितरण कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जाणार नाही, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जाते आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पेठ गावाला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो आहे. तोसुध्दा एक दिवस आड, तोही सुरळीत होत नाही. गेल्या दोन तीन महिन्यांपासून चार दिवसाआड ताही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठाही दिवसातून चार ते पाच वेळा खंडित होत आहे. पावसाळा सुरू झाली की रात्रभर वीज गायब होते. या आवश्यक व मूलभूत गरजा पूर्ण केव्हा होतील, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचाराला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.