शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

चार जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा मंगळूर गाडीसाठी जोहार; कर्नाटक, केरळमधील व्यापाऱ्यांचे खासदारांना पत्र

By अविनाश कोळी | Updated: July 10, 2024 19:19 IST

पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली

सांगली : व्यापारी, नोकरदार, उद्योजक व पर्यटनासाठी जाऊ पाहणाऱ्या सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मंगळूरला जाण्यासाठी सध्या कोणतीही दैनंदिन गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे कर्नाटक व केरळ येथील व्यापारी संघटनांनी रेल्वे तसेच जिल्ह्यातील खासदारांकडे हा प्रश्न मांडला आहे.व्यापारी संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. आता आठवड्यातून मंगळूरला जाण्यासाठी पुर्णा एक्सप्रेस ही एकमेव साप्ताहिक गाडी आहे. त्यामुळे सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, येथील लोकांना मंगळुरूला जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. चार जिल्ह्यातून केरळला कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय मंगळूर येथे पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांनाही रेल्वेचा दैनंदिन पर्याय उपलब्ध नाही. कोणत्याही व्यक्तीला तातडीच्या वेळी मंगळूरला किंवा त्या भागातून या चारही जिल्ह्यात येण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही.त्यामुळे प्रतिष्ठित जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस (मिरज ते मंगळूर), अर्सिकेरेमार्गे दररोज सुरु करावी. सातारा, मिरज, बेळगाव, लोंढा, मडगाव, मंगळूरमार्गे जाणारी एकमेव साप्ताहिक रेल्वे (क्र. ११०९७ व ९८) पूर्णा एक्स्प्रेस आठवड्यातून तीनवेळा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. व्यापारी संघटनांनी सांगलीच्या नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्याशीही चर्चा केली. संघटनांनी एकत्र येत यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.निवेदनावर कर्नाटक, केरळ व्यापारी असोसिएशनचे फिरोस ए. पी., अर्शद के. पी., रेनी जॉर्ज, गेनू जॉय, सुरेश टी. जी., बेंझी बाबू जॉर्ज, मुजीब पी. सी., विजयन टी, फरशीद ए. पी., सजीवन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसची मागणीकर्नाटक, केरळ व्यापारी संघटनेने रेल्वेकडे वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली आहे. आर्सिकेरे मार्गे कोल्हापूर ते मंगळूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

मंगळूरला जाण्यासाठी येत असलेल्या प्रवाशांच्या अडचणींचा विचार करुन आम्ही त्याबाबत पाठपुरावा करणार आहोत. यापूर्वीही रेल्वेकडे या गाडीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, रेल्वेकडून प्रवाशांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी