शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आळसंदला २२ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:30 IST

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बुधवार दि. २२ मे ...

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बुधवार दि. २२ मे रोजी पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गोरड यांनी दिली.यावेळी गोरड म्हणाले, संमेलन चार सत्रात होणार आहे. सकाळी ९ वाजता सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधादेवी प्रभाकर देशमुख या प्रमुख पाहुण्या आहेत. सकाळी ११ वाजता द्वितीय सत्रात कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षपदी अंधकवी चंद्रकांत देशमुखे आहेत. दयासागर बन्ने, वासंती मेरू, स्वाती शिंदे-पवार, एम. बी. जमादार सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्य कार्यक्रम आहे. प्रसिध्द साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांचे अध्यक्षीय भाषण आहे. अरूण चव्हाण, देवदत्त राजोपाध्ये, रघुराज मेटकरी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.यावेळी शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच काव्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकांना परितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी अरूण चव्हाण, रघुराज मेटकरी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. चौथ्या सत्रात प्रा. विश्वनाथ गायकवाड, शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे.संग्राम जाधव, खंडेराव जाधव, तानाजी जाधव, दीपक सावंत, अशोक देशमुख, रत्नकुमार नरूले, सोनाली शेटे, अशोक जाधव आदी संयोजन करत आहेत.