शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वारणेच्या महापुराने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST

वारणा पट्ट्यात प्रामुख्याने ऊस शेतीला प्राधान्य दिले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून वारणा ...

वारणा पट्ट्यात प्रामुख्याने ऊस शेतीला प्राधान्य दिले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून वारणा नदीच्या महापुराने ऊस शेती उद्ध्वस्त होत आहे. ऊस शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामुळे उसाचे वजन व उतारा घटणार आहे. खरीप हंगामात ऊस, सोयाबीन, भुईमूग, आडसाली लागणीच्या पिकांत पुराचे पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान हाेणार आहे.

सध्या शिवारात पिके कुजल्याने दुर्गंधीचे पसरली आहे. शेतकऱ्यांना नवीन पिकांसाठी पुन्हा अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांची दुभती जनावरेही दगावली आहेत. यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. २०१९च्या पुरातून अद्याप शेतकरी सावरलेला नाही. तोपर्यंत पुन्हा महापुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काेलमडले आहे.