शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

जिल्ह्यात ७५१ जणांना कोरोना; २६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील काेरोना रुग्णसंख्येत बुधवारी घट होत नवीन ७५१ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूंचे प्रमाण कायम ...

सांगली : जिल्ह्यातील काेरोना रुग्णसंख्येत बुधवारी घट होत नवीन ७५१ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूंचे प्रमाण कायम असून, परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २३ अशा २६ जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, १०८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, तासगाव तालुक्यातील ६, वाळवा ५, खानापूर, कवठेमहांकाळ येथील प्रत्येकी ३, मिरज तालुक्यातील २ तर पलूस, जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य यंत्रणांनी आरटीपीसीआर अंतर्गत ३,२७६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात २१७ जण पॉझिटिव्ह आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ८,११५ जणांच्या नमुने तपासणीतून ५४९ जण बाधित आढळले.

सध्या उपचार घेत असलेल्या ७ हजार ८३० रुग्णांपैकी ९१६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७७७ जण ऑक्सिजनवर तर १३९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह १५ नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२६५१

उपचार घेत असलेले ७८३०

कोरोनामुक्त झालेले १६०२४८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४५७३

बुधवारी दिवसभरात

सांगली ८९

मिरज १६

आटपाडी ४५

कडेगाव ८३

खानापूर १००

पलूस ३४

तासगाव ८४

जत ४७

कवठेमहांकाळ ४०

मिरज तालुका १२२

शिराळा १५

वाळवा ७६