शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
10
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
11
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
12
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
13
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
14
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
15
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
16
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
17
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
19
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
20
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

जिल्ह्यात १३५३ जणांना कोरोना; ४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST

कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी वाढ झाली होती. शनिवारी पुन्हा बाधितांची व मृत्यूचीही संख्या घटली आहे. जिल्ह्यात ३३ जणांचा मृत्यू झाला ...

कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी वाढ झाली होती. शनिवारी पुन्हा बाधितांची व मृत्यूचीही संख्या घटली आहे. जिल्ह्यात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली २, मिरज ३, वाळवा ८, मिरज तालुका ६, पलूस ५, कवठेमहांकाळ ४, खानापूर, तासगाव प्रत्येकी २ आणि आटपाडी, जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात व होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या १३ हजार ८६७ झाली असून, त्यातील २२७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १९९६ जण ऑक्सिजनवर, तर २७७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत २५८९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ६३३ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ३६७९ जणांच्या तपासणीतून ७९५ जण बाधित आढळले आहेत. परजिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ७५ नवीन रुग्ण उपचारांसाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट-

आतापर्यंतचे एकूण बाधित १०८२९८

उपचार घेत असलेले १३८६७

कोरोनामुक्त झालेले ९१२८३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३१४८

शनिवारी दिवसभरात

सांगली १३९

मिरज ६१

मिरज तालुका १७१

जत, वाळवा प्रत्येकी १७०

कवठेमहांकाळ १०६

तासगाव १०४

खानापूर १०३

कडेगाव १००

आटपाडी ९४

शिराळा ७२

पलूस ६३