शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सहकारातील कीड आधीपासूनच मुकुंदराव तापकीर : सांगली अर्बन बँकेत लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:17 IST

सांगली : १९७० च्या दशकात सहकार चळवळीला राजकारणाची कीड लागली. त्यामुळे सहकारात भ्रष्टाचार, गटबाजी वाढली.

सांगली : १९७० च्या दशकात सहकार चळवळीला राजकारणाची कीड लागली. त्यामुळे सहकारात भ्रष्टाचार, गटबाजी वाढली. या काळात चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे काम लक्ष्मणराव इनामदार यांनी केले, असे प्रतिपादन सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर यांनी गुरुवारी केले.

येथील सांगली अर्बन बँकेत सहकार भारती स्थापना दिनाचे औचित्य साधून लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण डॉ. तापकीर यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, सहकार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर चौगुले, जिल्हाध्यक्ष महेश हिंगमिरे, नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.तापकीर म्हणाले की, विनासंस्कार, नही सहकार या ब्रीदवाक्याप्रमाणे सहकार भारतीचे काम सुरू आहे. सहकार चळवळ ब्रिटिशांनी सुरू केली असली तरी, स्वातंत्र्यानंतर वैकुंठराय मेहता, विठ्ठलराव विखे-पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी ही चळवळ वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सावकारी पाशातून शेतकरी, ग्रामीण जनतेची मुक्तता व्हावी, या उद्देशाने सहकार चळवळ उभारली गेली. ती महाराष्ट्रात खºयाअर्थाने विकसित झाली. पण १९७० च्या दशकात सहकार चळवळीत राजकारण शिरले. त्याचे विपरित परिणाम या चळवळीवर झाले. अशा काळात लक्ष्मणराव इनामदार यांनी सहकार भारतीची स्थापना करून या चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्यामुळे या चळवळीला वेगळी दिशा मिळाली.इनामदार हे कुठल्याही संस्थेचे संचालक, अध्यक्ष झाले नाहीत. पडद्यामागे राहून काम करणाºया बिनचेहºयाच्या या माणसाने सहकारासाठी व्रतस्थ जीवन वेचले. ते कुठल्याही मोहपाशात अडकले नाहीत. त्यामुळेच आज सहकार भारतीचा मोठा विस्तार होऊ शकला. संस्थांमधील अडचणींचा अभ्यास करून शासनाला उपाय सुचविण्याचे काम सुरू आहे. सहकार भारतीने संशोधन केंद्रही सुरू केले आहे. सहकार चळवळ व्यापक व्हावी, यासाठी व्यावसायिक व्यवस्थापन व सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते तयार व्हावेत, यासाठी काम सुरू असल्याचे ते म्हणाले.सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी स्वागत करीत सहकार भारती व सांगली अर्बन बँकेचे नाते अतूट असून, ते कायम राहील, अशी ग्वाही दिली.सहकार भारतीचे प्रचारक भालचंद्र कुलकर्णी यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्या कार्याची माहिती दिली.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, संचालक संजय परमणे, रमेश भाकरे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मुन्ना कुरणे, शरद नलावडे, शिरीष देशपांडे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक प्रा. पद्माकर जगदाळे, हणमंत पवार, शैलेश तेलंग उपस्थित होते.सहकारातील : दुवादेशातील ४०० जिल्ह्यात सहकार भारतीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३५ हजार संचालक, अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. सहकारी संस्था व शासन यांच्यातील दुवा म्हणून सहकार भारती काम करीत आहेत.