शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची ओळख जाणून आवडीप्रमाणे क्षेत्र निवडा

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

अविनाश धर्माधिकारी : कासेगाव शिक्षण संस्थेच्या जयंत करिअर गाईडन्स सेंटरचे उद्घाटन

इस्लामपूर : प्रथम स्वत:ची ओळख करुन घेऊन क्षमता व आवडीप्रमाणे क्षेत्र निवडा़ मात्र जे क्षेत्र निवडाल, त्यामध्ये उत्तम व प्रतिभावंत बनण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देऊन, विद्यार्थ्यांनी बुध्दिमत्तेचे मोजमाप गुणांच्या टक्केवारीत करणे ही चूक नव्हे, तर गंभीर बाब आहे, असा इशारा पुणे येथील माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शुक्रवारी दिला़ येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ‘जयंत करिअर फेअर’च्या उद्घाटन समारंभात धर्माधिकारी बोलत होते़ प्रारंभी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते जयंत करिअर गाईडन्स सेंटर व जयंत करिअर फेअरचे उद्घाटन करण्यात आले़ तृप्ती पाटील (कापूसखेड) या मुलीस ड्रॉमधून मोफत प्रवेश देण्यात आला.धर्माधिकारी म्हणाले, एखादा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर झाली, दहावी, बारावीला उत्तम गुण मिळविले, म्हणजे तो अथवा ती बुध्दिमान, या ठोकळाबाज व्याख्येने आपण मुला-मुलींवर अन्याय करीत आहोत़ प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली चालत असते़ आमदार जयंत पाटील म्हणाले, जगात काहीही अशक्य नाही. फक्त निश्चित ध्येय व अचूक मार्गदर्शनाची गरज आहे़ करिअर गाईडन्स सेंटरच्या माध्यमातून ते आम्ही देणार आहोत़ संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. करिअर सेंटरचे संचालक एस़ पी़ यादव यांनी आभार मानले़ याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सदस्य टी़ ए़ चौगुले, व्ही़ डी़ माने, प्राचार्य विश्वास सायनाकर, सुहास पाटील, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर, विलास काळे, सौ. प्रज्ञा घोरपडे, सुनील नवले, चंद्रकांत मगदूम, डॉ़ एऩ टी़ घट्टे, संदीप गिड्डे, संतोष पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)योग्यवेळी योग्य संधी गरजेची ॉयावेळी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, एखादा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर झाली, दहावी, बारावीला उत्तम गुण मिळविले, म्हणजे तो अथवा ती बुध्दिमान, या ठोकळाबाज व्याख्येने आपण मुला-मुलींवर अन्याय करीत आहोत़ प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली चालत असते़ फक्त त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना त्या-त्या क्षेत्रात योग्यवेळी योग्य संधी मिळण्याची गरज असते.