शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’

By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST

पाच डिसेंबरला मुंबईत कार्यशाळा : अण्णा हजारे मार्गदर्शन करणार

सांगली : पाणी, चारा टंचाईतून महाराष्ट्राची मुक्तता करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी दि. ५ डिसेंबर रोजी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सचिवांसह सर्व विभागाचे सचिव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, विभागीय आयुक्तांसह अधिकाऱ्यांना कार्यशाळेस बोलविली आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रात टंचाईची फारशी परिस्थिती नसली तरी मराठवाडा, विदर्भात शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षोन वर्षे टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी काय करावे लागेल, याचा अभ्यास फडणवीस करत आहेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पाणी विषयावर जनजागृतीचे काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श सरपंच पोपटराव पवार आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ‘जलसंधारणातून टंचाईवर कायमस्वरूपी मात’ आणि ‘टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी कृती कार्यक्रम’ या विषयांवर जलसंधारण विभागाचे सचिव मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)