शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

जीवनशैली बदलून निसर्गाच्या जवळ जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माणसाच्या वाढत्या गरजा भागविताना निसर्गाची हानी होत आहे. आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : माणसाच्या वाढत्या गरजा भागविताना निसर्गाची हानी होत आहे. आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आता निसर्गाचे अस्तित्व टिकवावेच लागेल. जीवनशैली बदलून निसर्गाच्या जवळ गेल्यास माणसांचे अनेक प्रश्न सुटतील, असे मत निसर्गप्रेमी कार्यकर्त्या प्रणाली चिकटे यांनी व्यक्त केले.

प्रणाली चिकटे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सायकलवरून पर्यावरण संवर्धन यात्रा करीत आहेत. सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात कन्या शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी निसर्गाचे महत्त्व सांगून अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली.

चिकटे म्हणाल्या की, माणसाने आपल्या गरजा वाढवल्यामुळे शेतीचे आणि निसर्गाचे प्रश्न उभे राहिले आहेत. माती-पाणी-वारा यांचे प्रदूषण आणि नवे आजार हे सारे माणसाने तयार केलेल्या प्रश्नांमुळेच झाले आहेत. यासाठी त्याची बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचे सांगून शक्य ती कामे सायकलवरून करा, प्लॅस्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळा, झाडे लावून ती जतन करा, परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याची बचत करा, असे आवाहन केले.

मुख्याध्यापिका समिता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रणाली चिकटे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना युनिफॉर्म प्रदान करण्यात आले. दादासाहेब सरगर यांनी स्वागत कले. मोहन कोळेकर यांनी प्रास्ताविक केले.