शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

आटपाडी : बळीराजाला उद्ध्वस्त करणारे कायदे केंद्र शासनाने केले आहेत, ...

आटपाडी : बळीराजाला उद्ध्वस्त करणारे कायदे केंद्र शासनाने केले आहेत, हे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावेत, गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर कमी झालेले असतानाही शासनाने मात्र देशात तेलाच्या दरात वाढ करून सर्वसामान्य लोकांना लुटण्याचे काम चालू केले आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी कपात करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी राखी खरात, शैलेंद्र ऐवळे, निखिल खरात, मिलिंद ठोकळे, नवनाथ जावीर, शिवाजी लांडगे, अमोल लांडगे, नामदेव खरात, भिकाजी खरात उपस्थित होते.