शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी परतल्या; भाषाही येत नव्हती, संस्थेत घेतला होता आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:12 IST

७३ वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव यांना ओडिशातून सांगलीत आणले आणि तिथून बार्शी येथील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्यापर्यंतच्या प्रवासात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जबाबदारी पार पाडली.

सांगली : जिल्हा परिषद प्रशासनाने एका हरवलेल्या आजीला ओडिशातून तिच्या कुटुंबाकडे परत आणून मानवतेचा उच्चतम नमुना सादर केला. ही घटना संवेदनशील समन्वय आणि प्रामाणिक सहकार्याची अनमोल कहाणी आहे.

७३ वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव यांना ओडिशातून सांगलीत आणले आणि तिथून बार्शी येथील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्यापर्यंतच्या प्रवासात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जबाबदारी पार पाडली.

लैंगिक हिंसेमुळे १ अब्ज व्यक्तींचे बालपण अन् तारुण्यही कोमेजलेलेच

प्रशासनाचा सुंदर दाखला देणारी कहाणी

ओडिशापासून सांगलीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे फक्त अंतराचा नव्हे, तर तो माणुसकीचा, सहकार्याचा आणि आशेचा पूल आहे. म्हणूनच सांगलीत परतल्यानंतर विजयाबाई यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत होते.

जिल्हाधिकारी परभणीचे म्हणून...

विजयाबाई  दीड वर्षापूर्वी कुर्डूवाडी येथून हरवल्यानंतर त्या ओडिशा राज्यातील झारसगुडा येथे सापडल्या. या अशिक्षित वृद्ध आजीची आठवण व ओळख फक्त नावापुरतीच होती; इतर माहिती विसरून गेल्या होत्या. भाषेचे बंधनही तिथल्या परिस्थितीला वेगळाच अडथळा होता.

ओडिशा येथील ‘विकाश’ या संस्थेच्या सहकार्याने त्यांना सुरक्षित आश्रय मिळाला. मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने झारसगुडा जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण (मूळचे परभणी) यांनी आजीला पाहताच तिच्या स्थितीची माहिती घेतली. नरवाडे यांच्याशी तत्काळ संपर्क साधला.

नरवाडे यांनी आजीला ओडिशातून सांगलीपर्यंत परत आणले. विकाश संस्थेच्या सहकार्याने ८ डिसेंबर रोजी सुरू झालेला प्रवास छत्तीसगड, गोंदियामार्गे सांगलीपर्यंत यशस्वी झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Lost Woman from Barshi, Maharashtra, Found in Odisha, Returns Home

Web Summary : A 73-year-old woman, Vijaya Bai, missing from Barshi, was found in Odisha. Unable to communicate and sheltered by 'Vikash' organization, authorities intervened. Zilla Parishad CEO Narwade brought her back to Sangli, reuniting her with her family after a year and a half, showcasing humanity and cooperation.