शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणुकीच्या जेवणावळीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:11 IST

प्रतिसरकारचे शिलेदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी घातली आहे.

- निवास पवार

शिरटे (जि. सांगली) : प्रतिसरकारचे शिलेदार क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी घातली आहे. निवडणूक लढविणाºया उमेदवाराने गावात किंवा बाहेर कोठेही जेवणावळ घातली तर त्याला ५० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय जाहीर केलाआहे.येडेमच्छिंद्र हे सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात नाना पाटील यांचे स्मारकही आहे. येथे सरपंचपदासाठी दुरंगी, तर सदस्यपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सत्ताधारी जयंत क्रांती ग्रामविकास पॅनेल, जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल व क्रांतिसिंह नाना पाटील ग्रामसुधार युवक पॅनेलमध्ये तिरंगी लढत होत आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीत रंग येऊ लागला आहे.जेवणावळी कशा होणार, कोठे होणार, कोणता उमेदवार कोणत्या धाब्यावर जेवण देणार, अशी चर्चा सुरू असतानाच, युवकांनी एकत्र येत जेवणावळीवर बंदी घालण्याबाबत तंटामुक्त समितीशी चर्चा केली. युवकांच्या या निर्णयाचे स्वागत करीत तंटामुक्त समितीनेही त्याला दुजोरा दिला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. अ‍ॅड. संग्राम पाटील, शरद पाटील (नांगरे) व संजय पाटील यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने झालेल्या ठरावावर सह्या केल्या.

टॅग्स :Electionनिवडणूक