शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

समाजात मानवी हक्कांची जाणीव-जागृती होणे आवश्यक : मिलिंद हुजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

हुजरे म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील प्रत्येक घटकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण केले आहे. ज्या समाजात असुरक्षित व असंघटित घटकांच्या मानवी ...

हुजरे म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील प्रत्येक घटकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण केले आहे. ज्या समाजात असुरक्षित व असंघटित घटकांच्या मानवी हक्कांचे रक्षण होते, तो समाज सुसंस्कारित व प्रगल्भ होतो.

याप्रसंगी प्रा. डी. वाय. साखरे यांनी मानवी हक्क व त्यांचे महत्त्व विशद केले. केंद्र संयोजक प्रा. अण्णासाहेब बागल, तसेच महाविद्यालयातील आदित्य जाधव, अंकित स्वामी, ऋतुजा मोरे, प्रीतम जमदाडे, प्रज्ज्वल पवार,तुषार पवार, श्रेया कांबळे, विघ्नेश वाघमोडे या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रा. जे. ए. यादव यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. बी. टी. कणसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नॅक समन्वयक डॉ. एस. एस. पाटील, प्रा. ए. एस. पाचोरे, दिलीप सुवासे, मकरंद पिसाळ व विद्यार्थी उपस्थित होते. डॉॅ. अर्जुन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.