शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 11, 2015 00:27 IST

जत तालुक्यात चार हजार लाभार्थी वंचित : एक कोटीचा प्रस्ताव लाल फितीत

संख : मार्चमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीच्या प्रतीक्षेत जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून आहेत. रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा पिकासह द्राक्षे, फळबागांचेही नुकसान झाले होते. तालुक्यातील २ हजार १७३.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे द्राक्षांचे नुकसान प्रशासनाच्या कागदावर अजिबातच झालेले नाही.तालुक्यामध्ये २८ फेबु्रवारी व एक मार्च असे सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांच्या अंतराने १५ मार्चपर्यंत अवकाळीने तडाखा दिला. रब्बी हंगामातील पिकांची काढणी व द्राक्ष हंगामाच्या काळातच पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी, हरभरा, गहू, खपली, मका या पिकांसह द्राक्षे व बेदाण्याचे मोठे नुकसान झाले होते. द्राक्षमण्यांना तडे गेले. ज्वारी, गहू, रानात भिजला. ज्वारी काळी पडली. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. शेडवरील बेदाणा भिजून काळा पडला. उतारा कमी निघाला. जिल्हा प्रशासनाने कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे.पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, द्राक्षे - ०० हेक्टर, तर बेदाण्याचे ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. पंचनाम्यातून बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला वगळले आहे. सर्वाधिक नुकसान होऊनही फक्त ९८५.५० टन बेदाण्याचे नुकसान दाखविण्यात आले आहे. हजारो टन बेदाणा रॅकवर भिजला आहे. तीन हजार टन बेदाणा काळा पडला आहे. त्याची गुणवत्ता कमी झाली आहे. बेदाणाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनसुद्धा पंचनाम्यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले. द्राक्षांचे नुकसान बेदखल...