शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

...तर महापालिकेच्या भानगडीत पडणार नाही

By admin | Updated: December 4, 2014 23:42 IST

पतंगराव कदम : पालिकेबाबत समाधान नाही

सांगली : महापालिकेचा कारभार समाधानकारक नाही. आणखी एकदा बैठक घेऊन गटनेते व नगरसेवकांना मी ताकीद देईन. त्यानंतर पुन्हा असाच कारभार सुरू राहिला तर मी पुन्हा महापालिकेच्या भानगडीत पडणार नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, मोठ्या कष्टाने महापालिका निवडून आणलेली आहे. सत्ता आल्यानंतर सर्व नेत्यांनी मदन पाटील यांच्याकडे सर्वाधिकार दिले होते. वर्षभरातील कारभार काही समाधानकारक दिसत नाही. मदन पाटील कुठे आहेत, मला माहीत नाही. वास्तविक महापालिकेच्या कारभारावर नियंत्रण हवे. नागरिकांच्या हिताच्या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत. तसे होताना दिसत नाही. मिरजेतील इद्रिस नायकवडी यांनी मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला होता. ते विरोधात गेले असते तर चिठ्ठी टाकून सभापती निवडावा लागला असता. त्यामुळे माझ्या आग्रहाखातर त्यांनी या गोष्टी थांबविल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेस सदस्यांनी एकसंधपणे नागरिकांच्या हिताची कामे करावीत, अन्यथा मी पुन्हा महापालिकेत लक्ष घालणार नाही. कॉँग्रेसकडे सर्वाधिक सदस्यबळ असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा राहील. राष्ट्रवादी, भाजपचे काय संबंध आहेत, ते एकदा त्यांनी स्पष्ट तरी करावे. (प्रतिनिधी)