शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

सांगलीत कृषी विधेयकाविरोधात सर्वपक्षीय आंदोलन<bha>;</bha>

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, यासाठी देशभरात आंदोलन तीव्र करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, यासाठी देशभरात आंदोलन तीव्र करण्यात आले असतानाही, सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे हे विधेयक मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी सर्व पक्ष व सामाजिक संघटना कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विधेयक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सात दिवसांपासून देशातील शेतकरी कृषिविषयक कायदे रद्द करावेत यासाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार बळाच्या जोरावर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी एक झाले आहेत.

तिन्ही कृषी विधेयके रद्द करावीत, स्वामीनाथन्‌ आयोगाच्या शिफारशी मान्य करून सर्व पिकांसाठी दीडपट हमीभाव मिळालाच पाहिजे, केंद्र व राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रावर केला जाणारा खर्च दुप्पट करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

यावेळी विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, ॲड. के. डी. शिंदे, उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, मुनीर मुल्ला, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.