शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

सांगलीत विनामास्क फिरणाऱ्या ८०० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात ...

सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात विश्रामबाग पोलिसांनी आठशे जणांवर कारवाई करत एक लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विश्रामबागचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिला आहे.