शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता रद्द करा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST

प्रा. बिरनाळे म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये प्रवेश दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गणना सरलवर दिसत नाही. ...

प्रा. बिरनाळे म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये प्रवेश दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गणना सरलवर दिसत नाही. गेल्यावर्षी संचमान्यता स्थगित झाल्याने सरल रेकॉर्ड उपलब्ध नाही. दहावीचा निकाल कमी लागला आहे. अतिरिक्त शिक्षकांची समस्या निर्माण होऊ नये म्हणून २०१९ - २० ची संचमान्यता स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा ही संचमान्यता त्या वर्षातील विद्यार्थी संख्येवर घेणे उचित नाही. त्यामुळे राज्यभर गुंतागुंत निर्माण होईल. म्हणूनच २०१९-२० ची तीच परिस्थिती कोरोना संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये आहे. यासाठी दोन्ही वर्षाचे संचमान्यता शिबिर घेऊ नये, अशी आमची मागणी आहे. २०१९-२० व २०२०-२१ या दोन्ही वर्षाच्या संचमान्यता रद्द होण्यासाठी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे.