शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यातील ६२ कौटुंबिक सल्ला केंद्रे टाळेबंदीच्या मार्गावर, केंद्रीय समाज कल्याण बोर्डाने गाशा गुंडाळल्याचा परिणाम

By संतोष भिसे | Updated: April 8, 2023 18:49 IST

पंतप्रधानांना दीड हजार मेल

संतोष भिसेसांगली : केंद्रीय समाज कल्याण बोर्डामार्फत चालवली जाणारी राज्यभरातील ६२ कौटुंबिक सल्ला केंद्रे कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने बोर्डाचे अस्तित्व संपुष्टात आणल्याने त्याअंतर्गत असलेली सल्ला केंद्रेही संकटात सापडली आहेत.बोर्डाच्या अधिपत्याखाली महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले जातात. कौटुंबिक सल्ला केंद्रासह पाळणाघरे, महिला वसतिगृहे, महिला आधारगृहे, स्वाधारगृहे आदींचा समावेश आहे. सल्ला केंद्रांमध्ये कौटुंबिक वाद मिटवण्याची कामे चालतात. पोलिस ठाण्यात आणि न्यायालयात दाखल होण्यापूर्वी अनेक वाद या केंद्रात सामोपचाराने सोडवले जातात. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सरासरी दोन याप्रमाणे ६२ केंद्र स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवली जातात. देशभरात त्यांची संख्या सुमारे १३ हजार आहे. प्रत्येक राज्यात त्यासाठी राज्य समाज कल्याण बोर्ड काम करते.केंद्रीय बोर्डाचे अनेक उपक्रम गेल्या काही वर्षांत महिला व बालकल्याण विभागाकडे टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे सध्या बोर्डाकडे फक्त कौटुंबिक सल्ला केंद्रांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्रीय बोर्ड बंद करण्यात आले असून, राज्य बोर्डही बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तूर्त राज्य बोर्डाला टाळे लागले नसून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील केंद्रांचे कामकाज सुरू आहे.बोर्ड बंद केल्यानंतर ही केंद्रे कोणत्या विभागाकडे द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ती बंद करणार नसल्याची ग्वाही केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी वेळोवेळी दिली आहे; पण राज्याचे बोर्ड बंद झाल्यास केंद्रांचे मानधन कोण देणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीड हजार मेलदरम्यान, या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केंद्र चालवणाऱ्या संस्थांनी केली आहे. यासाठी गेल्या १४ मार्च रोजी एकाच दिवसात तब्बल दीड हजार मेल पंतप्रधानांना करण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली