शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

‘वसंतदादा’कडे शेतकऱ्यांची ९५ कोटींची थकबाकी

By admin | Updated: September 16, 2014 22:50 IST

संजय कोले : शेट्टी, रघुनाथदादांनीही जबाबदारी घ्यावी

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे सभासदांच्या ठेवींचे ६१ कोटी आणि शेतकऱ्यांच्या २०१३-१४ गळीत हंगामातील ऊस बिलाची थकबाकी ३४ कोटी रूपयांची आहे़ सुमारे ९५ कोटींची रक्कम सभासद आणि शेतकऱ्यांना २१ एकर जमीन विक्री करून देण्यात यावी, अशी मागणी संजय कोले यांनी केली आहे़ तसेच वसंतदादा कारखान्याला वारंवार संरक्षण देण्याचा प्रयत्न करणारे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची थकबाकी देण्याची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़ते पुढे म्हणाले की, वसंतदादा साखर कारखान्याने १९९१ पासून ऊसबिलातून शेतकऱ्यांची व्यक्तिगत सहमती न घेताच परतीची ठेव म्हणून रक्कम कपात केली आहे़ ठेवीची मूळ रक्कम आणि व्याज यासह ६१ कोटी रूपये कारखान्याकडे सभासदांची थकबाकी आहे़ ही रक्कम देण्यासाठी कारखाना प्रशासनाने आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत़ तसेच २०१३-१४ या गळीत हंगामातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे ३४ कोटी रूपये कारखान्याकडून दिले नाहीत़ कारखान्याकडील २१ एकर जमीन विक्रीतून प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे ९५ कोटी रूपये प्राधान्याने द्यावेत़ त्यानंतर राज्य, जिल्हा बँकेसह अन्य बँकांची थकबाकी द्यावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे़ वसंतदादा कारखान्यात रघुनाथदादा पाटील यांचे संचालक असून खासदार राजू शेट्टी यांचीही कारखाना संचालक मंडळाशी जवळीक आहे़ म्हणून संघटनांच्या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही कोले यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)