शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पिकल्या पानाचा दर की हो भलता!, खाऊच्या पिवळ्या पानांना सोन्याचा भाव

By श्रीनिवास नागे | Updated: March 22, 2023 15:29 IST

उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी

सांगली : उन्हाळ्याची धग वाढत असताना पानबाजारात मात्र पिवळ्या खाऊच्या पानांना सोन्याचा भाव मिळत आहे. पान व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते.मिरज तालुक्यात पानमळ्याचे २५० हेक्टर क्षेत्र आहे. या व्यवसायावर लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. पान उत्पादक शेतकरी, खुडेकरी, वेल बांधणारे वेलके, पान वखारदार, वाहतूकदार, पान टपरीवाले अशा क्षेत्रांचा मागोवा घेतला तर यामध्ये अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले आहे. पान व्यवसाय जरी नाशवंत मालाची विक्री करणारा असला तरी दररोज यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, रत्नागिरी, मालवण, फोंडा, चिपळूण, खेड, सांगोला, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठेतून पानांची विक्री होते.सध्या पानबाजारात ३०० पिवळ्या पानांच्या एका कवळीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. हा दर पिवळ्या मोठवड पानांनाच मिळत आहे. एका केळीने लपेटलेल्या पान डप्प्यात (गठ्ठ्यात) तीन हजार पाने विशिष्ट पद्धतीने लावून बाजारात विक्रीसाठी आणली जातात. पानांमध्ये फाफडा व कळी असे दोन प्रकार पडतात. उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी असते.फापड्याच्या पानांना जूनपासून पुढे मागणी येते; कारण याचवेळी फापडा खुडण्यास येतो. पानमळ्यास उन्हाळ्यात पाणी जास्त लागते. मळ्यात नेहमी गारवा असावा लागतो; तरच पाने मोठवड व पिवळी फुटतात. सध्या १० कवळीच्या ३००० पानांच्या एका डप्प्याची किंमत दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे. हा दर असाच टिकून राहिल्यास पान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली