शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दगा देणाऱ्या पुरूषांनासुद्धा महिला का माफ करतात, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 15:09 IST

अनेकदा लग्न झाल्यानंतर पतीचे बाहेर अफेअर असणं, किंवा पत्नीचं इतर पुरूषांवर प्रेम असणं अशा घटना घडत असतात.  

अलिकडे सोशल मीडिया आणि डेटिंग एप यांमुळे रिलेशनशिप फारसं टिकत नाही. नात्यात प्रेम कमी  गैरसमज जास्त होत असतात. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. अनेकदा लग्न झाल्यानंतर पतीचे बाहेर अफेअर असणं, किंवा पत्नीचं इतर पुरूषांवर प्रेम असणं अशा घटना घडत असतात.  अनेकदा आपल्या पतीने खोट बोलून दगा दिला आहे. याची कल्पना असताना सुद्धा महिला आपल्या पतीला माफ करतात. आज आम्ही तुम्हाला महिला आपल्या चिटर असलेल्या पतीला का माफ करतात. याबाबत सांगणार आहोत.

माहेरी जावं लागतं

भारतीय समाजात  मुलींना लग्न झाल्यानंतर माहेरचं घर परकं होतं.  ज्या घरात लग्न करून जात असते. तेच तिचं घर असतं. म्हणून पतीशी नाराज होऊन मुलींना जास्त दिवस माहेरी राहायला आवडत नाही. अशात मुली आपल्या कुंटूंबाबद्दल विचार करून पतीला माफ करतात. 

नातं तोडायचं नसतं

अनेकदा गैरसमजांमुळे नाती तुटतात.  पार्टनरकडून चूक झाल्यानंतर पती आपल्या पत्नीला चुकीबद्दल माफी मागत असतो. कोणत्याही प्रकारे पार्टनरने सोडून जाऊ नये. यासाठी प्रयत्न करत असतो.  कारण चूक झाल्यानंतर व्यक्तीला  दुसरा चान्स हवा असतो. त्यात  काही गैर नाही. म्हणून पत्नी आपल्या पतीशी थेट नातं तोडण्यापेक्षा दुसरा चान्स देतात.      

मुलांची  काळजी

मुलांची जबाबदारी आई-वडील दोघांवरही असते. अशात पतीकडून धोका मिळाल्यानंतर मुलांना  सांभाळण्याची जबाबादारी एकट्या स्त्रीवर येते.  त्यामुळे पतीशिवाय राहिल्याने मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम घडून येत असतो. म्हणून आपल्या पतीला  महिला चूक असताना सुद्धा माफ करतात.

लोक काय म्हणतील

महिलांना नेहमी  समाजातील लोकांची भीती असते. आपल्या दगाबाज पतीचे अफेअर लोकांसमोर येऊ नये असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद जर चार भिंतींच्या बाहेर गेला तर अब्रु राहणार नाही, लोक वाटेल ते बोलतील असा विचार करून महिला आपल्या पार्टनरला माफ करतात. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप