शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

दगा देणाऱ्या पुरूषांनासुद्धा महिला का माफ करतात, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 15:09 IST

अनेकदा लग्न झाल्यानंतर पतीचे बाहेर अफेअर असणं, किंवा पत्नीचं इतर पुरूषांवर प्रेम असणं अशा घटना घडत असतात.  

अलिकडे सोशल मीडिया आणि डेटिंग एप यांमुळे रिलेशनशिप फारसं टिकत नाही. नात्यात प्रेम कमी  गैरसमज जास्त होत असतात. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. अनेकदा लग्न झाल्यानंतर पतीचे बाहेर अफेअर असणं, किंवा पत्नीचं इतर पुरूषांवर प्रेम असणं अशा घटना घडत असतात.  अनेकदा आपल्या पतीने खोट बोलून दगा दिला आहे. याची कल्पना असताना सुद्धा महिला आपल्या पतीला माफ करतात. आज आम्ही तुम्हाला महिला आपल्या चिटर असलेल्या पतीला का माफ करतात. याबाबत सांगणार आहोत.

माहेरी जावं लागतं

भारतीय समाजात  मुलींना लग्न झाल्यानंतर माहेरचं घर परकं होतं.  ज्या घरात लग्न करून जात असते. तेच तिचं घर असतं. म्हणून पतीशी नाराज होऊन मुलींना जास्त दिवस माहेरी राहायला आवडत नाही. अशात मुली आपल्या कुंटूंबाबद्दल विचार करून पतीला माफ करतात. 

नातं तोडायचं नसतं

अनेकदा गैरसमजांमुळे नाती तुटतात.  पार्टनरकडून चूक झाल्यानंतर पती आपल्या पत्नीला चुकीबद्दल माफी मागत असतो. कोणत्याही प्रकारे पार्टनरने सोडून जाऊ नये. यासाठी प्रयत्न करत असतो.  कारण चूक झाल्यानंतर व्यक्तीला  दुसरा चान्स हवा असतो. त्यात  काही गैर नाही. म्हणून पत्नी आपल्या पतीशी थेट नातं तोडण्यापेक्षा दुसरा चान्स देतात.      

मुलांची  काळजी

मुलांची जबाबदारी आई-वडील दोघांवरही असते. अशात पतीकडून धोका मिळाल्यानंतर मुलांना  सांभाळण्याची जबाबादारी एकट्या स्त्रीवर येते.  त्यामुळे पतीशिवाय राहिल्याने मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम घडून येत असतो. म्हणून आपल्या पतीला  महिला चूक असताना सुद्धा माफ करतात.

लोक काय म्हणतील

महिलांना नेहमी  समाजातील लोकांची भीती असते. आपल्या दगाबाज पतीचे अफेअर लोकांसमोर येऊ नये असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद जर चार भिंतींच्या बाहेर गेला तर अब्रु राहणार नाही, लोक वाटेल ते बोलतील असा विचार करून महिला आपल्या पार्टनरला माफ करतात. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप