शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

नातं संपवायचं असतं तेव्हा अशा गोष्टी करू लागतात पार्टनर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 13:09 IST

लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

(Image Credit : Lifehack)

लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याने घरात एक अनहेल्दी वातावरण तयार होतं आणि याने नातं प्रभावित होतं. जेव्हा नातं संपवायचं असतं तेव्हा काही लोक कसे वागतात याचे काही संकेत खालीलप्रमाणे सांगता येतील. 

प्राथमिकता

काही महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरला प्राथमिकता देत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाबाबत पूर्णपणे विसरून जातात. त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी जे काही करतो त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा महिला किंवा पुरूष आपल्या पार्टनरचे आभार मानत नाहीत आणि त्यांची काळजीही करत नाहीत. या लोकांच्या प्राथमिकता बदललेल्या असतात. 

कमीपणा दाखवणे

काही महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरला दुसऱ्यांसमोर कमी लेखतात. आपल्या पार्टनरबाबत वाईट बोलणे किंवा त्यांचा अपमान करणे तुमच्या नात्यात अडचणीचं कारण ठरू शकतात. त्यांच्या कमजोरींची खिल्ली उडवण्याऐवजी त्यांना प्रेरित करा. याने नातेवाईकांमध्ये चुकीच्या धारणा जातात. 

नेहमी भांडणाची कारणे शोधणे

ज्या महिला आणि पुरूषांना त्यांचा संसार सोडायचा आहे ते नेहमी त्यांच्या पार्टनरमध्ये नेहमी दोष शोधत असतात. याने पार्टनरला संकेत दिला जातो की, ते खूश नाहीयेत. ते छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू लागतात. याने नातं नष्ट होतं. 

खराब भाषा

अनेक महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरसोबत भांडण करताना काही अपमानजनक आणि कठोर शब्दांचा किंवा भाषेचा वापर करतात. याचा तुमच्या नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो. दोघेही रागाच्या भरात हे शब्द वापरतात पण याची जाणीव त्यांना त्यावेळी होत नाही. पण या भाषेमुळे नातं दुरावलेलं असतं.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप