शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

नातं संपवायचं असतं तेव्हा अशा गोष्टी करू लागतात पार्टनर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 13:09 IST

लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

(Image Credit : Lifehack)

लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याने घरात एक अनहेल्दी वातावरण तयार होतं आणि याने नातं प्रभावित होतं. जेव्हा नातं संपवायचं असतं तेव्हा काही लोक कसे वागतात याचे काही संकेत खालीलप्रमाणे सांगता येतील. 

प्राथमिकता

काही महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरला प्राथमिकता देत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाबाबत पूर्णपणे विसरून जातात. त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी जे काही करतो त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा महिला किंवा पुरूष आपल्या पार्टनरचे आभार मानत नाहीत आणि त्यांची काळजीही करत नाहीत. या लोकांच्या प्राथमिकता बदललेल्या असतात. 

कमीपणा दाखवणे

काही महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरला दुसऱ्यांसमोर कमी लेखतात. आपल्या पार्टनरबाबत वाईट बोलणे किंवा त्यांचा अपमान करणे तुमच्या नात्यात अडचणीचं कारण ठरू शकतात. त्यांच्या कमजोरींची खिल्ली उडवण्याऐवजी त्यांना प्रेरित करा. याने नातेवाईकांमध्ये चुकीच्या धारणा जातात. 

नेहमी भांडणाची कारणे शोधणे

ज्या महिला आणि पुरूषांना त्यांचा संसार सोडायचा आहे ते नेहमी त्यांच्या पार्टनरमध्ये नेहमी दोष शोधत असतात. याने पार्टनरला संकेत दिला जातो की, ते खूश नाहीयेत. ते छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू लागतात. याने नातं नष्ट होतं. 

खराब भाषा

अनेक महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरसोबत भांडण करताना काही अपमानजनक आणि कठोर शब्दांचा किंवा भाषेचा वापर करतात. याचा तुमच्या नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो. दोघेही रागाच्या भरात हे शब्द वापरतात पण याची जाणीव त्यांना त्यावेळी होत नाही. पण या भाषेमुळे नातं दुरावलेलं असतं.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप